गावच्या घराबाहेर अंगणात एक छोटंसं तुळशी वृंदावनही आहे. आजी रोज पहाटे तिकडे रांगोळी घालते आणि सकाळ संद्याकाळ तुळशीची पूजा करते.
गावाच्या वेशीजवळच एक मंदिर आहे. मी जेव्हा जेव्हा गावी जातो तेव्हा आई बरोबर एकदा तरी त्या मंदिरात जातो. गावचे वातावरणच एकदम छान असते. तिकडे मला पहाटे पहाटेच लवकर जाग येते. अंगणात आजोबांनी फुलांचे एक मोठे झाड लावले आहे.
’ हे देखील माहित नसतं, तेंव्हा भारताचे सामने टि.व्ही. वर पाहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! वर्तमानपत्रात येणार्या बातम्या वाचल्यानंतरच मला त्याबाबत माहिती होते. सतत होणार्या ‘मॅच फिक्सिंग’ मुळे क्रिकेट हा खेळ पाहण्यात काही ‘अर्थ’ उरला आहे, असे वाटत नाही.
शासनाच्या प्रयत्नामुळे आमच्या गावात मोबाईल टॉवर, वीज व आधुनिकीकरणाची साधणे उपलब्ध होत आहेत.
सकाळीच सकाळी गावच्या अंगणात भरपूर फुलांचा सडा पडलेला असतो. त्याने सकाळचे वातावरण अगदी सुगंधित झालेले असते. मी सकाळी मोतीला घेऊन फिरवायला नेतो. तो ही सतत माझ्या मागेपुढे फिरत असतो.
या परिसराची सुंदरता आणि ताज्या फुलांचा सुगंध मनाला प्रसन्न करतो.
आमच्या गावच्या शाळेत अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना बागकामही शिकवले जाते. सूतकाम आणि विणकामांची कामे त्यांच्यात नवीन रस निर्माण करतात.
स्वच्छतेचं प्रती जनांनी सक्रिय रूपांतर केलं.
गावातील एक लहानसा दवाखाना आणि गावा जवळून वाहणारी नदी. माझ्या मामाचे गाव “परळी”, पाली जवळ वसलेले हे गाव, अतिशय टुमदार आहे. गावाभोवती उंच उंच डोंगर आहेत. बारमाही हिरव्यागार वनराईने बहरलेले असतात. चहू बाजूने डोंगर असल्यामुळे गावाचे हवामन फार थंड असते. उन्हाळ्यात सुद्धा हवेत गारवा जाणवतो. जवळून वाहणारी कुंदा नदी त्या गारव्यात अधिक भर घालते. त्यामुळे माझी उन्हाळी सुट्टी येथे फार मजेत जाते.
गावचं स्वच्छतेतलं महत्त्व जनांनी समजून घेतलं, आणि त्यास अपनंद केलं.
माझ्या गावात एक ग्राम पंचायत आहे. या पंचायतीत गावातील भांडणे सोडवली जातात. आमच्या गावात एक लहान पोस्ट ऑफिस देखील आहे, जेथे बँकेतील पैसे काढण्याची सुविधाही उपलब्ध आहे. माझ्या गावातील जास्त लोकसंख्या शेतावर निर्भर असल्याने गावात खूप सारे शेत आहेत, जेथे मक्की, गहू, भुईमुग, बाजरी इत्यादी पिके लावली जातात.
गावातील लोक धार्मिक असून युवकांपासून ते जेष्ठापर्यंत सर्व लोक धार्मिक कार्यात सहभागी होतात. गाव धार्मिक असल्याने गावामध्ये काही ना काही धार्मिक कार्यक्रम सारखे चालू असतात.
माझे सारे बालपण मुंबईत गेले आणि शिक्षणही मुंबईतच झाले. तरी मला खरी ओढ असते ती देवराष्ट्राची. कारण देवराष्ट्र ही माझी जन्मभूमी आहे. देवराष्ट्र हे माझ्या आजोळचे read more गाव. या गावाच्या नावात 'देव' आणि 'राष्ट' असे दोन महान शब्द असले, तरी हे गाव मात्र अगदी छोटेसे आहे.
या ब्लॉगवर तुम्हाला निबंध, भाषणं, चांगले विचार, आणि गोष्टी वाचायला मिळतील.